विजयगड
रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यातील सागरी किल्ला. हा शास्त्री नदीच्या खाडीच्या मुखावर उत्तर तीरावर जयगड किल्ल्याच्या समोरच्या भूशिरावर समुद्रसपाटीपासून १० मी ...
साठवली किल्ला
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक भुईकोट किल्ला. त्याचा साटवली किंवा सातवळी असाही उल्लेख केला जातो. लांज्यापासून २० कि.मी. अंतरावर साठवली ...
सुवर्णदुर्ग
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला असून बंदर ते किल्ला हे अंतर एक किमी ...