जमिनीतून खणून काढलेल्या सर्वच नैसर्गिक पदार्थांना सामान्य व्यवहारात खनिज म्हणतात. आपल्या रोजच्या व्यवहारात दगडी कोळसा, शाडू, माती तसेच काचनिर्मितीसाठी वापरली जाणारी सिलिका वाळू किंवा बांधकामात वापरली जाणारी वाळू यांना खनिज…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - हर घर झंडा
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विवीध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैवदप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर झंडा” हा उपक्रम राबववण्यात येत आहे.