
खेडा सत्याग्रह
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील खेडा जिल्ह्यातील (Gujrat) शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन. ⇨ महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८) आणि ...

तेभागा आंदोलन
तेभागा आंदोलन : (१९४६-५०). भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या शेवटच्या कालखंडात बंगाल प्रांतात झालेले एक महत्त्वाचे शेतकरी आंदोलन. जमीनदारीच्या शोषणातून मुक्ततेसाठी हे आंदोलन ...

निळीचा उठाव
भारतातील बंगाल प्रांतातील नीळ उत्पादक शेतकर्यांनी मळेवाल्यांविरुद्ध केलेला प्रसिद्ध उठाव (१८५९-६०). हा उठाव ‘ब्लू म्यूटिनी’ म्हणूनही ओळखला जातो. मोगल काळापासून ...

पबना उठाव
पबना उठाव : (१८७३-७६). बंगालमधील शेतकऱ्यांनी जमीनदारांच्या विरोधात केलेला उठाव. अन्यायी महसूल वाढ आणि महसूल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची संपत्ती जप्त ...

शेतकरी उठाव, १८७५
महाराष्ट्रामधील १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वाचा सामूहिक उठाव. ‘दख्खनचा उठावʼ म्हणूनही ही घटना परिचित. हा उठाव प्रामुख्याने सावकारांच्या विरोधात ...