Read more about the article मानगड (Mangad Fort)
प्रवेशद्वार, मानगड.

मानगड (Mangad Fort)

रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. रायगड-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून पुण्याकडे जाताना १० किमी. अंतरावर, तसेच पुणे-माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाट उतरल्यानंतर निझामपूर…

Read more about the article हर्षगड (Harshgad Fort)
हर्षगड, नाशिक.

हर्षगड (Harshgad Fort)

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील किल्ला. हा नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सु. ४० किमी., तसेच इगतपुरीपासून सु. ४५ किमी. अंतरावर आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ११२० मी. आहे. हा किल्ला हरिहर या नावाने…

Read more about the article प्रबळगड (Prabalgad Fort)
प्रबळगड (जि. रायगड).

प्रबळगड (Prabalgad Fort)

रायगड जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. तो पनवेल तालुक्यात समुद्रसपाटीपासून सु. ७०७ मी. उंचीवर आहे. प्रबळगड हा मुख्य किल्ला असून त्याला लागून असलेल्या एका छोट्या खिंडीने कलावंतीण नावाचा सुळका किल्ल्याला जोडला गेला…

Read more about the article रांगणा किल्ला (Rangana Fort)
रांगणा किल्ला.

रांगणा किल्ला (Rangana Fort)

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध गिरिदुर्ग. तो कोल्हापूर जिल्ह्याच्या नैर्ऋत्येला भुदरगड तालुक्यात वसलेला आहे. हा किल्ला कोकणातील सिंधुदुर्ग व घाटमाथ्यावरील कोल्हापूर या जिल्ह्यांच्या हद्दीवर आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६७९ मी. असून…

Read more about the article केंजळगड (घेराकेळंज) (Kenjalgad)
केंजळगड, वाई, जि.सातारा.

केंजळगड (घेराकेळंज) (Kenjalgad)

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा वाई तालुक्यात वाई शहरापासून वायव्येस सु. २८ किमी. अंतरावर, तर पुण्याहून सु. ८० किमी. अंतरावर आहे. गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०२ मी. आहे. हा…

Read more about the article बीदर (Bidar)
बीदर येथील किल्ला.

बीदर (Bidar)

बीदर : (राजकीय इतिहास). कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील एक इतिहासप्रसिद्ध शहर व जिल्ह्याचे ठिकाण. हे हैदराबादपासून १५० किमी. तर मुंबईपासून ६०० किमी. अंतरावर आहे. बीदर एक प्राचीन शहर असून या…

Read more about the article अंकाई टंकाई किल्ले (Ankai Tankai Forts)
अंकाई टंकाई किल्ले, नाशिक.

अंकाई टंकाई किल्ले (Ankai Tankai Forts)

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी. अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे. किल्ला अंकाई हे एक छोटे रेल्वे…

Read more about the article रोहिडा किल्ला (Rohida Fort)
रोहिडा किल्ला.

रोहिडा किल्ला (Rohida Fort)

पुणे जिल्ह्यातील डोंगरी किल्ला. तो भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे दहा किमी. अंतरावर वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव आहे. या गावातील शाळेसमोरून गडावर जाता येते. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०८३…

Read more about the article फिरोझाबाद (Firozabad)
दोन रंगांच्या दगडांतील दरवाजा, फिरोझाबाद.

फिरोझाबाद (Firozabad)

भारतीय मध्ययुगीन कालखंडातील दख्खनमधील एक शहर. बहमनी सुलतान फिरोझशाह बहमनी (कार. १६ नोव्हेंबर १३९७–२२ सप्टेंबर १४२२) याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे भीमा नदीच्या काठावर हे शहर वसवले. दक्षिणमध्य भारतात १३४७…

अहमदशाह बहमनी (Ahmad Shah Bahmani)

बहमनी साम्राज्याचा नववा सुलतान (कार.१४२२–१४३६). मूळ नाव शियाबुद्दीन अहमद. पहिला अहमदशाह म्हणून ओळख. हा चौथा बहमनी सुलतान दाऊदशाहचा मुलगा, तर आठवा बहमनी सुलतान फिरोझशाह (कार. १३९७–१४२२) याचा धाकटा भाऊ होता.…

फिरोझशाह बहमनी (Firuz Shah Bahmani)

बहमनी साम्राज्याचा आठवा सुलतान (कार. १६ नोव्हेंबर १३९७–२२ सप्टेंबर १४२२). मूळ नाव ताजुद्दीन फिरोझ. फार्सी इतिहासकार फिरिश्ताच्या मते, हा दाऊदशाह बहमनीचा मुलगा. सत्तासंघर्षात दाऊदशाह मारला जाऊन त्याचे जागी दुसरा मुहंमदशाह…

अलाउद्दीन हसन गंगू बहमनी (Alu-ud-Din Bahman Shah)

अलाउद्दीन हसन गंगू बहमनी : (कार. ऑगस्ट १३४७–फेब्रुवारी १३५८). मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेल्या बहमनी सत्तेचा संस्थापक व एक कर्तबगार प्रशासक. तो अलाउद्दीन हसन गंगू बहमनी, अमीर जफरखान, अबुल मुज्झझफ्फर…

यादव साम्राज्याचा पाडाव व दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा प्रवेश

दख्खनच्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने १३१८ ते १३४७ हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे. हा कालखंड यादव सत्तेच्या अस्तानंतर  सुरू होऊन दख्खनमध्ये इस्लामिक सत्ता स्थिरस्थावर होईपर्यंत होता. अलाउद्दीन खल्जीच्या स्वारीनंतर दख्खनच्या इतिहासात…

बहमनी सत्तेचा उदय

मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते. खल्जींच्या अवनतीनंतर (१३२०) उत्तर भारतात दिल्लीचे तख्त तुघलक घराण्याच्या ताब्यात…