प्रस्तावना : क्षमता म्हणजे समुदाय, समाज किंवा संघटना यांत उपलब्ध असलेल्या सर्व सामर्थ्य आणि संसाधनांचे संयोजन जे एखाद्या जोखमीची पातळी किंवा आपत्तीचे परिणाम कमी करू शकते. संसाधन विकास, आर्थिक व्यवस्थापन…
जोखीम मूल्यांकन केवळ जोखीम विशालतेचे मूल्यांकनच करत नाही, तर संभाव्य नुकसानाची शक्यता, त्यामागील कारणे आणि त्याचा परिणाम समजून घेणे आणि ती जोखीम कमी करण्यासाठी काय तयारी करावी लागेल अशा प्रकारची…
आपत्ती निवारणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय रणनीतीनुसार (UNISDR) 'धोका' ही एक नैसर्गिक प्रक्रिया किंवा इंद्रियगोचर आहे, ज्यामुळे नैसर्गिक घटक आणि मानवी घटक या दोन्ही घटकांसह, अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरण यांवर नकारात्मक…
हानी प्रवणता/असुरक्षा त्याच्या स्वभावामध्ये बहु-आयामी आहे. इमारतींचे निकृष्ट अभिकल्प (Design) आणि बांधकाम, मालमत्तेचे अपुरे संरक्षण, सार्वजनिक माहिती आणि जागरूकता नसणे, दारिद्र्य आणि शिक्षणाची उच्च पातळी, धोकादायक आणि तत्परतेच्या उपायांची मर्यादित…
प्रस्तावना : आपत्तींचा प्रभाव कमी करून जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शमन होय. याची दुसरी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल : "शमन म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्या नुकसानीची…
वीज (विद्युत, तडित्) म्हणजे ढगांमध्ये चालू असलेल्या वादळासमवेत उत्सर्जित होणारी मोठी प्रकाशमान विद्युत शक्ती. क्षणिक उच्च विद्युत प्रवाहयुक्त व कित्येक किलोमीटर मार्ग असलेले विद्युत विसर्जन (साठलेले किंवा साठवून ठेवलेले विद्युत…
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) च्या प्रकरण ८ च्या कलम ४४ अन्वये २००६ साली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची स्थापना केंद्रीय गृहमंत्रालया अंतर्गत देशात नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती…
प्रस्तावना : विविध आपत्ती संदर्भांत प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) दिनांक २३ डिसेंबर २००५ रोजी अमलात आणला. सदर…
प्रस्तावना : आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) हा भारतीय संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर स्वतंत्र संस्थात्मक रचना उभी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर…
कैगा अणुऊर्जा प्रकल्प हा कैगा विद्युतनिर्मिती प्रकल्प म्हणून ओळखला जातो. हा विद्युत प्रकल्प कर्नाटक राज्यातील उत्तरा कन्नड या जिल्ह्यात स्थित आहे. स्थान आणि विस्तार : उत्तरा कन्नड हा भारतातील कर्नाटक…
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे स्थित आहे. स्थान आणि विस्तार : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आहे. महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईच्या…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - हर घर झंडा
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विवीध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैवदप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर झंडा” हा उपक्रम राबववण्यात येत आहे.