आसव-अरिष्ट (Asava Arishta)
औषधे दीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व…
औषधे दीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व…
विरेचन हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. विरेचन म्हणजे विशेष प्रकारचे रेचन अर्थात शौचाच्या मार्गाने शरीराची शुद्धी करणे होय. शास्त्रोक्त पद्धतीने घडवून आणलेले जुलाब असे याचे स्वरूप असते.…
नस्य हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे. आयुर्वेदानुसार गळ्याभोवतालच्या हाडाच्या वरील भागात असलेल्या सर्व अवयवांच्या विकारांवर नस्याचा उपयोग होतो. नस्याचा उपयोग रोगावस्थेत होतो…
सेहगल, लक्ष्मी : (२४ ऑक्टोबर १९१४–२३ जुलै २०१२). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन. त्यांचा जन्म डॉ. एस्. स्वामीनाथन…
पंडित अहोबल यांनी रचलेला संगीतशास्त्रावरील एक विचारपरिप्लूत संस्कृत ग्रंथ. पं. अहोबल यांच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार ते दक्षिण भारतातील द्रविड ब्राह्मण होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकृष्ण / कृष्ण…
गिर्ट्झ, क्लिफर्ड : (२३ ऑगस्ट १९२६‒३० ऑक्टोबर २००६). अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाला. त्यांनी ओहायवो येथील ॲरिओक महाविद्यालयातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए.ची पदवी आणि हार्व्हर्ड…
महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही अतीदुर्गम जिल्ह्यांचा शैक्षणिक व इतर कार्यक्षेत्रांचा विकास व्हावा, या दृष्टिकोणातून गडचिरोली येथे स्थापन करण्यात आलेले विद्यापीठ. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ (१९९४ चा महा.…
वैद्य, चिंतामण विनायक : (१८ ऑक्टोबर १८६१–२० एप्रिल१९३८). एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक – मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार. जन्म कल्याण (ठाणे जिल्हा) येथे. वडील विनायकराव कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण…
केरळ राज्याच्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील कालडी येथील एक संशोधनाभिमुख सार्वजनिक संस्कृत विद्यापीठ. याची स्थापना २५ नोव्हेंबर १९९३ रोजी झाली. विद्यापीठाला केवलाद्वैतवादाचे प्रवर्तक व तत्त्वज्ञानी श्री शंकराचार्य यांचे नाव देण्यात आले. विद्यापीठाचे…
शिवकल्याण : (सु. १५६८–१६३८). मराठी संतकवी. मराठवाड्यातील आंबेजोगाई हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. हे घराणे नाथसंप्रदायी आणि विठ्ठलभक्त होते. शिवकल्याणांनी नित्यानंदैक्यदीपिका ह्या ग्रंथात आदिनाथापासून सुरू असलेली आपली गुरुपरंपरा सांगितली असून,…
शेवाळकर, राम बाळकृष्ण : (२ मार्च १९३१-३ मे २००९). सुप्रसिद्घ मराठी साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते. मूळ गाव परभणी जिल्ह्यातील शेवाळे. मूळ आडनाव धर्माधिकारी. जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचा.…
शेष रघुनाथ : (सतरावे शतक). मराठीतील एक पंडित कवी. उपनाव शेष. रघुपति शेष, शेष राघव या नावांनीही त्यांचा उल्लेख आढळतो. कृष्णकौतुक ह्या त्यांच्या काव्यामुळे प्रसिद्घ. ह्या काव्याचे साक्षेपी संपादक वि.…
श्रीपतिभट्ट : (सु. अकरावे शतक). महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी ज्योतिषज्ञ. त्यांच्या जीवनाविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; तथापि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांतर्गत उल्लेखांवरून त्यांच्याविषयी तसेच त्यांच्या ग्रंथांविषयी काही माहिती ज्ञात होते. त्यांचा…
याला चलनशील किंवा गतिविशिष्ट बाष्पित्र असेही म्हणतात. वाहनांमधील वाफेच्या एंजिनाला चालविण्याकरिता लागणारी वाफ तयार करण्यासाठी या एंजिनाचा शोध लावण्यात आला. हे एक अग्नी-नलिका बाष्पित्र आहे. याचे मुख्यत्वे तीन भाग असतात.…
सबनीस, वसंत : (६ डिसेंबर १९२३-१५ ऑक्टोबर २००२). मराठी विनोदकार आणि नाटककार. मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस.जन्म सोलापूर येथे.पंढरपूरच्या लोकमान्य हायस्कूलमधून वसंत सबनीस मॅट्रिक (१९४२), पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून बी.ए. (१९४६).…