उणादिसूत्रे (Unadisutre)
उणादिसूत्रे : संस्कृत भाषेमध्ये साधित शब्द दोन प्रकारे तयार होतात. धातूला प्रत्यय लागून साधलेले शब्द व नामाला प्रत्यय लागून साधलेले शब्द. हे ते दोन प्रकार होत.त्यातील धातूला प्रत्यय लावून साधलेल्या…
उणादिसूत्रे : संस्कृत भाषेमध्ये साधित शब्द दोन प्रकारे तयार होतात. धातूला प्रत्यय लागून साधलेले शब्द व नामाला प्रत्यय लागून साधलेले शब्द. हे ते दोन प्रकार होत.त्यातील धातूला प्रत्यय लावून साधलेल्या…
संधी : संधी हे संस्कृत भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संधी याचा शब्दशः अर्थ 'जोड' असा होतो. दोन वर्ण एकमेकांना जोडून उच्चारले जाताना अनेकदा उच्चारण-सौकर्यासाठी त्यांच्यात काही बदल घडून येतात.…
संहिता : संहिता हा शब्द सम्-उपसर्गपूर्वक धा-धातूला क्त-प्रत्यय लागून बनलेला आहे. व्युत्पत्तीनुसार या शब्दाचा अर्थ 'एकत्र ठेवणे' असा होतो. व्याकरण-परंपरेमध्ये प्रस्तुत शब्द संज्ञा अर्थात् सांकेतिक अर्थाने वापरताना हा व्युत्पत्त्यर्थ स्वीकारलेलाच…
केळकर,अशोक रामचंद्र : (२२ एप्रिल १९२९ - २० सप्टेंबर २०१४). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक. भाषाविज्ञानाबरोबरच आस्वाद, समीक्षा आणि मीमांसा या तिन्ही दृष्टीने साहित्याचा सखोल विचार त्यांनी त्यांच्या लेखन - संशोधनातून केला…
कालेलकर, नारायण गोविंद : (११ डिसें. १९०९- ३ मार्च १९८९). प्रसिद्ध भाषावैज्ञानिक. भाषाविज्ञान या नव्या विज्ञानशाखेचा परिचय सोप्या मराठीत करून देणाऱ्या नामवंत लेखकांपैकी एक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यात बांबुळी येथे. शिक्षण…
मधुराविजयम् : दक्षिण भारतातील विजयनगर घराण्याच्या ऐतिहासिक महाकाव्यांमधील एक महत्त्वाचे संस्कृत काव्य.गंगादेवी (गंगाम्बिका) या स्त्री कवयित्रीने हे काव्य रचले आहे.मधुरेवर अर्थात मदुरा नगरीवर आपल्या पराक्रमी नवऱ्याने मिळवलेल्या विजयाची कथा तिने…
अविमारकम् : भासलिखित संस्कृत नाटक. भासाची बहुतांश नाटके रामायण व महाभारत ह्या उपजीव्य महाकाव्यांमधील कथांवर आधारित आहेत.ह्या नाटकाची कथा मात्र वेगळी आहे. अविमारकम्ची मूळ कथा परंपरेने चालत आलेली आख्याने, पुराणकथा…
संदेश रासक : अब्दुल रहमान या मुसलमान कवीने तेराव्या शतकात लिहिलेले दूतकाव्य. अपभ्रंश भाषेतील २२३ कडवकांचे हे काव्य तीन प्रक्रमांत (भाग) विभागलेले आहे. अपभ्रंश भाषेत प्रायः जैन मुनी आणि कवींनी…
विश्वगुणादर्शचम्पू : वेंकटाध्वरी यांनी लिहिलेली विश्वगुणादर्शचम्पू चम्पूवर्गातील एक संस्कृत कलाकृती.भौगोलिकदृष्टया हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. चम्पूरचनांप्रमाणेच याही रचनेत गद्य व पद्याचे मिश्रण दिसते. वेंकटाध्वरी हा आत्रेय गोत्राचा सर्वशास्त्रपारंगत विद्वान असून…
वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति : देवकुमारिका ह्या स्त्री कवयित्रीने रचलेले संस्कृत काव्य (रचनाकाळ इ.स. १७१६). १८ वे शतक हा कवयित्रीचा कालखंड. ती चित्तोड येथील राणा अमरसिंहांची पत्नी, राणा जयसिंहांची सून आणि…
हस्तलिखित संरक्षणशास्त्र : हस्तलिखित ग्रंथ हा सांस्कृतिक ठेवा असल्याने त्यांचे जतन करणे अत्यावश्यक आहे.आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात त्यातील मजकुराच्या इलेक्ट्रॉनिक प्रती करणे सहज शक्य आहे, तरीही परंपरेच्या स्पर्शाची अनुभूती केवळ…
हस्तलिखितांची साधने : आदिममानवाने भावभावनांच्या अभिव्यक्तीसाठी चित्र काढण्यास सुरवात केली. चित्रांची लिपी अपुरी पडल्यावर तो अक्षरलिपीकडे वळला. महत्त्वाच्या घटना दीर्घकालीन व्हाव्यात या अपेक्षेने लेखनाची टिकाऊ साधने माणसाने शोधली. आपण लिहिलेला…
कुमारपाल प्रतिबोध : (कुमारवाल पडिबोहो). महाराष्ट्री प्राकृत ग्रंथ. या ग्रंथाला जिनधर्म प्रतिबोध असेही म्हणतात. इ.स. १२ व्या शतकात जैन आचार्य सोमप्रभसूरी यांनी या ग्रंथाची रचना केली. आचार्य सोमप्रभसूरी हे संस्कृत…
बृहत्कल्पसूत्र : अर्धमागधी भाषेतील आगमेतर ग्रंथांमधील छेदसूत्रातील महत्त्वाचे सूत्र. याचे मूळनाव ‘कप्प’ असे आहे. परंतु दशाश्रुतस्कंधाच्या आठव्या अध्ययनात पर्युषणकल्पसूत्र आल्यामुळे याला बृहत्कल्पसूत्र असे म्हणतात. याचा कर्ता श्रुतकेवली भद्रबाहु आहे असे…
वक्रोक्तिजीवितम् : काव्यशास्त्रावरील एक संस्कृत ग्रंथ. कुंतक हा लेखक. भामहाने बीजरूपाने सांगितलेली वक्रोक्ति संकल्पना कुंतकाने सिद्धांत म्हणून प्रस्थापित केली. वक्रोक्ति हा काव्याचा महत्त्वाचा धर्म आहे आणि त्याच्या खेरीज काव्य संभवतच…