नानाबुवा बडोदेकर (Nanabuwa Badodekar)
नानाबुवा बडोदेकर (सुपेकर) : ( १८७९ - २७ मे १९६९ ). प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. त्यांचा जन्म बडोदे येथे रुक्मिणी पांडुरंग मंदिरात झाला. लहान वयापासूनच मंदिरात वास्तव्य असल्याने त्यांच्या कानी हरिनाम…
नानाबुवा बडोदेकर (सुपेकर) : ( १८७९ - २७ मे १९६९ ). प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. त्यांचा जन्म बडोदे येथे रुक्मिणी पांडुरंग मंदिरात झाला. लहान वयापासूनच मंदिरात वास्तव्य असल्याने त्यांच्या कानी हरिनाम…
हिवरगावकर, पवळा : ( १२ ऑगस्ट १८७० - ६ डिसेंबर १९३९ ). तमाशातील आद्य स्त्री कलावती. तमाशा सृष्टीतील आद्य स्त्री कलावती म्हणून पवळा हिवरगावकर यांचा उल्लेख केला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील…
ढवळपुरीकर, चंद्रकांत : (२३ जुलै १९३२). ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला . त्यांची घरची परिस्थिती…
[latexpage] केंद्रीय मापकाच्या जोडीला अपस्करण परिमाण नोंदविणे आवश्यक असते. विस्तार हे अपस्करणाचे सर्वात सोपे आणि सहज वापरले जाणारे परिमाण असले तरी ते वापरण्यामध्ये काही त्रुटी आहेत. म्हणूनच माहितीचे अधिक अचूक…
भारतीय घुबड जातीतील पक्ष्यांपैकी आकाराने सर्वांत लहान घुबड. आकाराने लहान असल्याने याला पिंगळा असे नाव पडले आहे. या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या स्ट्रायजिफॉर्मिस (Strigiformes) गणाच्या स्ट्रायजिडी (Strigidae) कुलामध्ये होतो. त्याचा आढळ…
खोत, सुभाष अजित : (१० जून १९७८ - ) सुभाष खोत यांचा जन्म महाराष्ट्रात इचलकरंजी येथे झाला. आय. आय. टी. मुंबई येथून १९९९ मध्ये संगणकशास्त्रात पदवी घेऊन ते अमेरिकेत गेले आणि…
जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याचे कार्बन डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक…
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला देखील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील मातामृत्युचे प्रमाण खूपच अधिक आहे. खरे तर मातामृत्यूची बरीचशी कारणे टाळता येणे सहज शक्य आहे. गर्भधारणा आणि प्रसूती यादरम्यान अचानक उद्भवणाऱ्या…
ऋतुस्राव : मुलगी वयात आल्यावर योनिमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो त्यास ऋतुस्राव, रजोदर्शन अथवा मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षाची झाली की, मासिक पाळी येणे सुरू होते.…
सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये यूरोपमध्ये घडून आलेली बौद्धिक चळवळ ज्ञानोदय ह्या नावाने ओळखली जाते. ह्या काळात ईश्वर, विवेक (Reason), निसर्ग आणि मानव ह्यांच्याबद्दलच्या कल्पनांचे संश्लेषण एका व्यापक जागतिक दृष्टिकोणात करण्यात…
महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय कोपऱ्यातील एक जिल्हा. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,८९५ चौ. किमी. असून ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४·८४% आहे. लोकसंख्या ४३,१५,५२७ (२०११). अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १७° १०ʹ ते १८°…
सांख्यिकी मध्ये आधारसामग्रीचे विश्लेषण करताना त्या आकडेवारीचे प्रतिनिधित्व करेल अशा एका संख्येची आवश्यकता असते. याकरिता मध्यमान, मध्यगा आणि बहुलक याकेंद्रीय प्रकृतीच्या परिमाणांचा उपयोग करतात. असे जरी असले तरी आकडेवारीची प्राथमिक…
कांबीकर, मधू : ( २८ जुलै १९५३ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत चित्रपट नायिका . जन्म माळेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड येथे. एका उपेक्षित समाजात त्यांचा जन्म झाला. आई -…
थोर ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल याची शिष्यपरंपरा. ॲरिस्टॉटलने प्रस्थापित केलेल्या लायसिअम पीठाच्या प्रांगणात एक छायाच्छादित मार्ग−पेरिपॅटॉस−होता आणि त्यावरून फिरत फिरत ॲरिस्टॉटल आपल्या शिष्यांना शिकवीत असे. ह्यामुळे लायसिअममध्ये विकसित झालेल्या विचारपंथाला ‘पेरिपॅटेटिक’…
जागतिक तापमानवाढीसाठी वातावरणातील वायूंप्रमाणेच इतरही कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे. जगाची वाढती लोकसंख्या : जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे. सूर्याकिरणांची दाहकता : सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान…