मक्षिका पंजर (Venus flytrap)
मक्षिका पंजर या कीटकभक्षक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र, स्फुरद व पालाश ही मूलद्रव्ये मातीतून शोषली जातात. परंतु काही वनस्पती दलदलीच्या वा वालुकामय प्रदेशात वाढतात. अशा ठिकाणी नत्राचे प्रमाण मातीत…
मक्षिका पंजर या कीटकभक्षक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र, स्फुरद व पालाश ही मूलद्रव्ये मातीतून शोषली जातात. परंतु काही वनस्पती दलदलीच्या वा वालुकामय प्रदेशात वाढतात. अशा ठिकाणी नत्राचे प्रमाण मातीत…
दैनंदिन जीवनात बहुवारिकेचा उपयोग अनेक प्रकारे व बहुविध स्वरुपात होताना आढळतो. जीवाश्म इंधन हे बहुवारिकेचा मुख्य स्त्रोत असून ते झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळेच जगभरातील शास्त्रज्ञ जैव स्त्रोतांपासून बहुवारिके बनविण्यासाठी…
ईजिप्शियन सूर्यदेव रा याचे वाहन. यास सोलरबार्क, सूर्यजहाज, सौरनौका म्हणूनही ओळखले जाते. या जहाजात बसून रा प्रवास करीत असे. रा व हाथोर हे देव दररोज या जहाजाने आकाश पार करत.…
विद्यमान अस्तित्वात असलेले सर्व मानव हे प्राणिमात्रांच्या एका मोठ्या ‘होमो’ या प्रजातीमध्ये मोडतात. त्यांना होमो सेपियन असे म्हणतात. या होमो सेपियनमधील विविध लोकगट आणि समूह जननिक तत्त्वावर आधारित लक्षणानुसार एकमेकांपासून…
पृष्ठभागाची मुख्यत: घर्षणाद्वारे झीज घडवून आणणाऱ्या क्रियेला अपघर्षण म्हणतात. वाळू, रेती, खडकाचा चुरा किंवा इतर डबरयुक्त जलप्रवाह, हिमनदी, वारा, सागरी लाटा यांच्यामुळे अशी झीज होते. वाऱ्यातील रेती, वाळू तसेच हिमनदी…
विभुते, बापूराव विरूपाक्ष : ( ७ ऑक्टोबर १९३० मृत्यू - ३ जुलै १९६० ). सुप्रसिद्ध राष्ट्रीय शाहीर. शाहीर बापूराव विरुपाक्ष विभुते हे राष्ट्रीय शाहीर गणेश दत्तात्रय दीक्षित यांचे शिष्य होत.…
कदम, राधाकृष्ण राजारामबापू : ( १५ फेब्रुवारी १९२० - १८ जानेवारी २०१६ ). महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोंधळ महर्षी. ते पारंपरिक गोंधळी म्हणून परिचित होते. त्यांनी गोंधळ या शक्तिदेवतेच्या विधिनाट्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय…
स्त्रीची मासिक पाळी बंद होणे व जननक्षमता संपणे (त्यास विराम मिळणे) या स्थितीला ऋतुनिवृत्ती अथवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. ही वयानुसार घडणारी नैसर्गिक घटना आहे. ऋतुनिवृत्तीचे प्रकार : नैसर्गिक ऋतुनिवृत्ती :…
बेहेरे, तुलसीदास हरिश्चंद्र : ( १५ मे १९५२ - ६ जानेवारी २०१८ ). लोकसाहित्याचे अभ्यासक, नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक. त्यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले…
बोरकर, हरिश्चंद्र : ( ११ आक्टोबर १९४४ ). महाराष्ट्रातील झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक आणि लोककर्मी व लोककलावंताचे संघटक लोककर्मी म्हणून प्रख्यात असणारे लेखक आणि संशोधक. त्यांनी ललित व ललितेत्तर विविध विषयांवरील…
प्रस्तावना : परिचर्येचा उगम आरोग्याच्या मूलभूत आणि सार्वत्रिक गरजांमधून होतो. आरोग्याबाबतची सर्वांत महत्त्वाची आणि अत्यावशक गरज म्हणजे “सेवा शुश्रूषा” होय. योग्य शुश्रूषेमुळेच आजारपणात व्यक्तीस आराम आणि आधार मिळतो . वैद्यक…
स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील एक महत्त्वाची घटना (१६४८-४९). मावळातील काही किल्ले, महसुलाची ठाणी आणि काही भूभाग छ. शिवाजी महाराजांनी आपल्या अंमलाखाली आणला होता (१६४८). जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर…
छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी. तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील ५१ शक्तिपीठांमध्ये केलेला आहे. विविध ग्रंथांत ‘त्वरजा’, ‘तुरजा’, ‘त्वरिता’ या नावांनी एका…
भारतात गुप्तचर नेमण्याची प्रथा वास्तविक अगदी पुरातन काळापासून रूढ होती. शुक्रनीती या ग्रंथातून हेर व हेरगिरीचा उल्लेख आढळतो. हेरगिरीचे महत्त्व छ. शिवाजी महाराजांनीही जाणले होते. त्यांच्या सैन्यातील बहिर्जी नाईक, विश्वासराव…
संगणकाने प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकलेला आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षण, वैज्ञानिक संशोधन, समाज सेवा, कायदा, कला, संगीत, चित्रकला, आरोग्यसेवा इ. सर्व व्यवसायामध्ये संगणकाने आपला प्रभाव उमटविलेला आहे. परिचर्या व्यवसायातही संगणकाने परिवर्तन…