राल्फ फिच (Ralph Fitch)
फिच, राल्फ : (१५५० – १६११). भारतात आलेला पहिला इंग्लिश प्रवासी. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. इ. स. १५८० पर्यंत पोर्तुगीजांनी भारताकडे येणारे समुद्री मार्ग…
फिच, राल्फ : (१५५० – १६११). भारतात आलेला पहिला इंग्लिश प्रवासी. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. इ. स. १५८० पर्यंत पोर्तुगीजांनी भारताकडे येणारे समुद्री मार्ग…
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील किल्ला. तो शृंगारपुर या गावाजवळ ५४० मी. उंचीवर आहे. किल्ल्याकडे येणाऱ्या दोन्ही वाटा सह्याद्रीची मुख्य रांग व किल्ला यांमधील खिंडीत एकत्र येतात. खिंडीतून पुढे एका शिडीवरून…
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील किल्ला. देवरुख गावातून बेलारी फाटा मार्गे निरगुडवाडीच्या पुढे गडाच्या मेटापर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. तेथून पुढे पायवाटेने किल्ला उजवीकडे ठेवत वळसा घालता येतो. उजव्या बाजूला वर…
भांड पाथर : जम्मू कश्मीरमधील पारंपरिक लोकनाट्य. १५ व्या शतकामध्ये सुलतान जैनुल आबिदीन याच्या काळात जम्मू कश्मीरमध्ये नाटक आणि नाट्यकार यांना विशेष महत्त्व होते. दरबारामध्ये त्यांचे मंच प्रदर्शन केले जात.…
नागपूरकर जानोजी भोसले (कार. १७५५–७२) यांचे राजकीय सल्लागार. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे म्हणून प्रसिद्ध. दिवाकर पुरुषोत्तम किंवा दिवाकरपंत म्हणूनही परिचित. नाना फडणीस यांचे पुणे दरबारात जे स्थान होते,…
अंकिया नाट : अंकिया नाट आसाम राज्यातील पारंपरिक लोकनाट्य आहे. या लोकनाट्यात भाओना या नाट्य अंगाचे सादरीकरण केले जाते. भाओनाचा मुख्य अर्थ आहे भाओलोआ, म्हणजे अभिनयाद्वारे भाव-भावना प्रकट करणे. आसाम…
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील एक किल्ला. तो वसिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावरील भूशिरावर वसलेला असून दोन भागांत विभागलेला आहे. खाडीजवळील पडकोट व भूशिरावरील बालेकिल्ला. अंजनवेल गावातून सड्यावर गेल्यावर उत्तरेकडे समुद्राच्या भूशिरावर…
माच : मध्यप्रदेशातील माळवा आणि त्याच्या आसपास क्षेत्रांतील अत्यंत लोकप्रिय लोकनाट्यशैली. राजस्थानमधील ख्याल शैली आणि उत्तर प्रदेशातील नौटंकी याच्याशी हिचे साधर्म्य आहे. या लोकनाट्यशैलीची वेगळी छाप आणि ओळख त्यामध्ये सादर…
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील किल्ला. हा गुढे गावाजवळ वसलेला असून कुटगिरी नदीवरील पुलापासून पुढे ५० मी. अंतरावर कासारदुर्ग किल्ल्याचा खंदक लागतो. किल्ल्याच्या परिसरात चार ते पाच किमी. परिघामध्ये विरळ वस्ती…
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला. हा किल्ला औसा शहराच्या दक्षिणेस सु. ३ किमी., लातूर शहरापासून २० किमी., तर उस्मानाबादपासून ५१ किमी. अंतरावर आहे. औसा हे एक प्राचीन स्थळ…
जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्स हाबर आणि कार्ल बॉश यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमोनिया तयार करण्याची जी औद्योगिक पद्धत विकसित केली, तिला ‘हाबर-बॉश विक्रिया’ असे म्हणतात. या विक्रियेत वायुरूपातील नायट्रोजन (N2) आणि…
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील एक किल्ला. हा मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून १० किमी. अंतरावरील तुरळ या गावाजवळ आहे. तुरळ गावापासून कडवई मार्गे शिर्केवाडी नावाचे गाव गडाच्या मेटावर (चौकी) असून गाडीरस्ता या…
महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी., तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी. अंतरावर सीना नदीजवळ वसलेले आहे. ‘सोनारी’ या नावाविषयी…
उपवास म्हणजे विशिष्ट कालमर्यादेत मुख्यतः आहार वर्ज्य करण्याचे व्रत होय. या व्रतात ब्रह्मचर्य, मौन इ. निर्बंध शास्त्र वा रूढी जशी असेल, त्याप्रमाणे पाळावयाचे असतात. हे व्रत पाळण्याच्या कालमर्यादेत इष्ट देवतेची…
[latexpage] एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जर्मन गणितज्ञ गेओर्क कँटर यांनी संच सिद्धांत (Set Theory) हा आधुनिक गणितातील महत्त्वाचा सिद्धांत मांडला आणि त्यामुळे गणिताच्या सर्वच शाखांमध्ये आमूलाग्र बदल व प्रगती झाली. संच…