हरिश्चंद्र बोरकर (Harishchandra Borkar)
बोरकर, हरिश्चंद्र : ( ११ आक्टोबर १९४४ ). महाराष्ट्रातील झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक आणि लोककर्मी व लोककलावंताचे संघटक लोककर्मी म्हणून प्रख्यात असणारे लेखक आणि संशोधक. त्यांनी ललित व ललितेत्तर विविध विषयांवरील…
बोरकर, हरिश्चंद्र : ( ११ आक्टोबर १९४४ ). महाराष्ट्रातील झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक आणि लोककर्मी व लोककलावंताचे संघटक लोककर्मी म्हणून प्रख्यात असणारे लेखक आणि संशोधक. त्यांनी ललित व ललितेत्तर विविध विषयांवरील…
प्रस्तावना : परिचर्येचा उगम आरोग्याच्या मूलभूत आणि सार्वत्रिक गरजांमधून होतो. आरोग्याबाबतची सर्वांत महत्त्वाची आणि अत्यावशक गरज म्हणजे “सेवा शुश्रूषा” होय. योग्य शुश्रूषेमुळेच आजारपणात व्यक्तीस आराम आणि आधार मिळतो . वैद्यक…
स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील एक महत्त्वाची घटना (१६४८-४९). मावळातील काही किल्ले, महसुलाची ठाणी आणि काही भूभाग छ. शिवाजी महाराजांनी आपल्या अंमलाखाली आणला होता (१६४८). जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर…
छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी. तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील ५१ शक्तिपीठांमध्ये केलेला आहे. विविध ग्रंथांत ‘त्वरजा’, ‘तुरजा’, ‘त्वरिता’ या नावांनी एका…
भारतात गुप्तचर नेमण्याची प्रथा वास्तविक अगदी पुरातन काळापासून रूढ होती. शुक्रनीती या ग्रंथातून हेर व हेरगिरीचा उल्लेख आढळतो. हेरगिरीचे महत्त्व छ. शिवाजी महाराजांनीही जाणले होते. त्यांच्या सैन्यातील बहिर्जी नाईक, विश्वासराव…
संगणकाने प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकलेला आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षण, वैज्ञानिक संशोधन, समाज सेवा, कायदा, कला, संगीत, चित्रकला, आरोग्यसेवा इ. सर्व व्यवसायामध्ये संगणकाने आपला प्रभाव उमटविलेला आहे. परिचर्या व्यवसायातही संगणकाने परिवर्तन…
मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रसिद्ध घराणे. सतराव्या शतकाच्या मध्यापासून ते उत्तर पेशवाईपर्यंत या घराण्यातील अनेक पिढ्यांनी स्वराज्याच्या कामी योगदान दिले. या घराण्याचे मूळ पुरुष त्र्यंबक भास्कर. त्यांची छ. शिवाजी महाराजांशी जवळीक…
व्यक्तीच्या आयुष्यात कामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्ती आपली उपजीविका किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे काम करीत असतो. सर्वसामान्यपणे, मानवाकडून करण्यात येणाऱ्या शारीरिक वा बौद्धिक कार्यामुळे त्याच्या बदल्यात त्याला…
पेशव्यांची जंजिरा मोहीम : ( १७३३ ते १७३६ ). मराठ्यांची एक महत्त्वाची मोहीम. छ. शाहू आणि बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत ही मोहीम घडून आली. यात जंजिरेकर सिद्दीचा समूळ नाश झाला…
शोअर, सर जॉन : ( ८ ऑक्टोबर १७५१ – १४ फेबुवारी १८३४ ). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १७९३ ते १७९८ ह्या काळातील गव्हर्नर जनरल. ह्याचा जन्म लंडनमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तो हॅरो…
वेल्लोरचे बंड : वेल्लोर (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यातील वेल्लोर किल्ल्यात १८०६ मध्ये झालेले हिंदी शिपायांचे बंड. या बंडाची तात्कालिक कारणे धार्मिक आहेत. मद्रास भूसेनेचा सरसेनापती सर जॉन क्रॅडॉक याने काही आक्षेपार्ह…
प्रत्यावाहन : लोकशाही राज्यपद्धतीत लोक आपले प्रतिनिधी निवडून विधिमंडळात पाठवितात. अशा तऱ्हेने स्वत: निवडलेल्या प्रतिनिधीला त्याची मुदत संपण्यापूर्वी विधिमंडळातून परत बोलावण्याचा अधिकार काही ठिकाणी मतदारांना दिलेला आहे, ह्यालाच प्रत्यावाहन असे…
बटलर, जोसेफ : (१८ मे १६९२—१६ जून १७५२). अठराव्या शतकातील प्रसिद्ध आणि प्रभावी ब्रिटिश नीतिमीमांसक व ख्रिस्ती धर्मविद्यावेत्ते. जन्म वाँटिज, बार्कशर येथे. बटलर हे प्रथम प्रेसबिटेरियन पंथाचे होते; पण तरुणपणी त्यांनी…
'सत्' म्हणजे चांगले आणि 'असत्' म्हणजे वाईट, यांत विवेक करणारी बुद्धी. सामान्यतः व्यक्ती सामाजिक-राजकीय नियम, रूढी व रीतिरिवाज, नीतितत्त्वे, धार्मिक विधि-निषेध यांच्यानुसार वर्तन करते. परंतु जेव्हा उपलब्ध पर्यायांपैकी कोणता निवडावा…
‘इशारा’ किंवा ‘सावधानपत्र’. एखाद्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या किंवा दाखल होणाऱ्या दाव्याची पूर्वसूचना देण्यात यावी, त्याशिवाय त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने कोणताही एकतर्फा हुकूम देऊ नये, याकरिता करण्यात आलेला अर्ज म्हणजे कॅव्हेट.…