गट ग्रामपंचायत (Group Gram Panchayat)
गट ग्रामपंचायत : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम, ५ प्रमाणे, प्रत्येक गावात एक पंचायत असेल. ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी गावाची लोकसंख्या किमान ६०० इतकी असावी लागते. ज्या गावांची लोकसंख्या सहाशे…
गट ग्रामपंचायत : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम, ५ प्रमाणे, प्रत्येक गावात एक पंचायत असेल. ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी गावाची लोकसंख्या किमान ६०० इतकी असावी लागते. ज्या गावांची लोकसंख्या सहाशे…
गट विकास अधिकारी : पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यकारी प्रमुखास गट विकास अधिकारी असे म्हणतात. समुदाय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी १९५२ मध्ये गट विकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र जिल्हा…
सुलह कूल : सुलह कूल ही मध्ययुगीन राजकीय विचारातील संकल्पना आहे. सुलह कूल (Sulhikul) हा एक अरबी शब्द असून, ज्याचा शाब्दिक अर्थ सूफी रहस्यवादी तत्त्वानुसार वैश्विक शांती किंवा संपूर्ण शांती असा आहे.…
भिमा शिवय्या स्वामी : (१५ ऑक्टोंबर १९४३). मराठी कादंबरीकार. जन्म सोनसांगवी ता. केज, जि. बीड येथे झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर हायस्कुलचे शिक्षण बार्शी येथे सिल्व्हर ज्युबिली हायस्कुल मध्ये झाले. पी.…
भारतीय चित्रपटसृष्टीतील समांतर चित्रपटशैलीच्या प्रारंभीच्या काळातील महत्त्वाचा चित्रपट. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची पटकथा श्याम बेनेगल यांनी, तर संवाद सत्यदेव दुबे…
चौहान, देवीसिंग व्यंकटसिंग : (२ मार्च १९११ - १० डिसेंबर २००४). ऋग्वेदाचे भाष्यकार, भाषाशास्त्राचे जाणकार, मराठी व दक्खिनी हिंदीचे भाषिक अभ्यासक आणि इराणी सांस्कृतिक संबंधाचे संशोधक, स्वातंत्र्यसेनानी. देवीसिंग चौहान यांचा…
सामान्य बियाणे कोरडी झाल्यास किंवा थंडीने गोठविल्यास त्यांच्यावर दुष्परिणाम होत नाही; ती जिवंत राहतात, रुजून त्यांच्यापासून नवीन रोपटे तयार होऊ शकते. अशी बियाणे पेढ्यांमध्ये साठविता येतात. सुमारे ७५ ते ८०…
देऊळगावकर, चंद्रकांत दत्तोपंत : (१७ मे १९३२- २ जानेवारी २०१६). संत साहित्याचे अभ्यासक . यू. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाने मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे मन्मथ स्वामी : व्यक्ती आणि वाङ्मय या…
मोहिते, शेषराव माधवराव : ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते. १९८० नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे. व्हंताळ (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा…
बाळूभाई रूकडीकर : (२८ डिसेंबर १८८८ – २२ ऑक्टोबर १९६२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे खरे नाव उस्ताद गुलाम हुसेन. लहानपणी वडिलांबरोबर ते पंतअमात्य बावडेकर यांच्याकडे…
यूरोटनेल हा जगप्रसिद्ध प्रकल्प चॅनेल टनेल या नावाने देखील ओळखला जातो. यामुळे इंग्लंड आणि फ्रान्स हे देश रेल्वेमार्गाने जोडले गेले आहेत. हा मार्ग इंग्लिश चॅनेलखालून जातो. फोल्कस्टोन (Folkestone), इंग्लंड आणि…
घरे बांधताना खोल्यांची मांडणी, पाण्याची सोय, सूर्यप्रकाशाचे नियोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो. यामध्ये वास्तुरचनाकार आणि अंतर्गत सज्जा विशेषज्ञ (Interior designer) यांची भूमिका महत्त्वाची असते. पारंपरिक…
मनोविकृतीच्या या मानसिक आजारास कल्पना क्रिया अनिवार्यता / विचार कृती अनिवार्यता / कल्पना कृती अनिवार्यता असेही म्हटले जाते. या नोंदीत सुलभतेकरिता कल्पना कृती अनिवार्यता या परिभाषेचा वापर केलेला आहे. या…
उमा बाबाजी सावळजकर : (१८२५ - १९१०). एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नावारूपास आलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोक कलावंत. कवी आणि भेदिक शाहीर ही त्यांची मुख्य ओळख. त्यांच्या कारकीर्दीतच मराठीतील पहिले वगनाट्य निर्माण…
एक मनोविकृती. या मानसिक आजारास कल्पना क्रिया अनिवार्यता / विचार कृती अनिवार्यता / कल्पना कृती अनिवार्यता असेही म्हटले जाते. या नोंदीत सुलभतेकरिता कल्पना कृती अनिवार्यता या परिभाषेचा वापर केलेला आहे.…