प्रतिभा रॉय (Pratibha Roy)
रॉय, प्रतिभा : ( २१ जानेवारी १९४३). प्रतिभासंपन्न वाचकप्रिय, आघाडीच्या ओडिया लेखिका. त्यांचा जन्म ओदिशातील कटक जिल्ह्यातील बालीकुदा येथे झाला. त्यांचे गांधीवादी वडील परशुरामदास हे एक उत्तम कवी, शिक्षक होते…
रॉय, प्रतिभा : ( २१ जानेवारी १९४३). प्रतिभासंपन्न वाचकप्रिय, आघाडीच्या ओडिया लेखिका. त्यांचा जन्म ओदिशातील कटक जिल्ह्यातील बालीकुदा येथे झाला. त्यांचे गांधीवादी वडील परशुरामदास हे एक उत्तम कवी, शिक्षक होते…
गोस्वामी, इंदिरा : ( १४ नोव्हेंबर १९४२ - २९ नोव्हेंबर २०११ ). कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता अशा अनेक साहित्यप्रकारात लेखन करणाऱ्या लोकप्रिय असमिया लेखिका. आसाममध्ये त्या मामोनी रायसोम गोस्वामी म्हणून…
विष्णू डे : ( १८ जुलै १९०९ - ३ डिसेंबर १९८२ ). बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कला समीक्षक. विष्णू डे यांची बंगाली भाषेत एक नव्या पद्धतीची संगीतमय…
'शहरयार' अखलाक मोहम्मदखान : (१६ जून १९३६-१३ फेब्रुवारी २०१२). भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उर्दू कवी. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला या गावी एका मुस्लीम राजपूत कुटुंबात जन्मलेले…
वर्मा, निर्मल : (३ एप्रिल १९२९ - २५ ऑक्टोबर २००५). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध हिंदी लेखक. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध अशा विविध साहित्यप्रकारात लेखन करणारे एक असाधारण संवेदनशील लेखक म्हणून…
भट्टाचार्य, बीरेंद्रकुमार : (१४ ऑक्टोबर १९२४ - ६ ऑगस्ट १९९७). साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध असमिया कादंबरीकार, सर्जनशील पत्रकार, प्रतिभासंपन्न कवी. त्यांचा जन्म आसाममधील सिबसागर जवळील एका चहाच्या बागेत,…
सिंह, केदारनाथ : (१९ नोव्हेंबर १९३५). भारतीय साहित्यातील नामवंत हिंदी कवी. पत्रकार, कवी, काव्यसमीक्षक अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्याच्या चकिया गावी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक आणि…
सानिया : (१० नोव्हेंबर १९५२). सुनंदा कुळकर्णी-बलरामन. मराठी साहित्यातील आघाडीच्या कथा, कादंबरी लेखिका. त्यांच्या साहित्यात स्वत:प्रती सजग होत जाणार्या, विशेषत: उच्चवर्गातील स्त्रीजीवनाचे चित्रण येते. सानिया यांचा जन्म सांगली येथे झाला.…
श्रीलाल शुक्ल : (३१ डिसेंबर १९२५-२८ ऑक्टोबर २०११). भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध हिंदी साहित्यिक. कथा, व्यंगकथा, कादंबरी, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारात श्रीलाल यांनी लेखन केले आहे. उत्तर…
सच्चिदानंद राउतराय : (१३ मे १९१६-२१ ऑगस्ट २००४).भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध उडिया लेखक. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे सच्चिदानंद राउतराय हे ओडिया भाषेतील दुसरे साहित्यिक होत.ओडिया काव्य आणि समीक्षा या…
अवचट, अनिल : (जन्म.२६ ऑगस्ट १९४४).मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार. जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे. वडील ओतुर येथे वास्तव्य करीत असल्याने त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण ओतुरलाच झाले. आठ भावंडात…
कोठावळे, केशव विष्णू : (२१ मे १९२३-५ मे १९८३) ललित आणि दीपावली सारख्या वाङ्मयीन गुणांनी समृद्ध असलेल्या मासिकाचे संचालक, संपादक, मातब्बर प्रकाशक. पुस्तक-विक्रेते, बहुश्रुत वाचक, लॉटरी, ग्रंथजत्रा, ग्रंथप्रदर्शन, मॅजेस्टिक गप्पा…
गस्ती,भीमराव : ( १० मे १९५० - ८ ऑगस्ट २०१८ ).कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्र प्रदेशातील बेरड,रामोशी जमातीच्या विकासासाठी, वन्य जमाती,भटके विमुक्त,आदिवासी व समाजातील उपेक्षित देवदासींसाठी अथकपणे कार्य करणारे आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त, सेवाभावी कार्यकर्ते,…
शंकरन कुट्टी पोट्टेक्काट : (१४ मार्च १९१३ - ६ ऑगस्ट १९८२). श्री. शंकरनकुट्टी कुन्हीरमन पोट्टेक्काट. प्रसिद्ध मल्याळम् साहित्यिक.भारतातील साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. कथा,कादंबरी,कविता,प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकारात त्यांनी मल्याळम्…
बालमणी अम्मा : (१९ जुलै १९०९ - २९ सप्टेंबर २००४).प्रसिद्ध मल्याळम् कवयित्री. मल्याळम् साहित्यात बालीमणी अम्मा या कवयित्रीला महत्त्वाचे स्थान आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध कवयित्री महादेवी वर्मा यांच्या समकालीन असलेल्या अम्मांनी…