प्रतिभा रॉय (Pratibha Roy)

रॉय, प्रतिभा : ( २१ जानेवारी १९४३). प्रतिभासंपन्न वाचकप्रिय, आघाडीच्या ओडिया लेखिका. त्यांचा जन्म ओदिशातील कटक जिल्ह्यातील बालीकुदा येथे झाला. त्यांचे गांधीवादी वडील परशुरामदास हे एक उत्तम कवी, शिक्षक होते…

इंदिरा गोस्वामी (Indira Goswami)

गोस्वामी, इंदिरा : ( १४ नोव्हेंबर १९४२ - २९ नोव्हेंबर २०११ ). कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता अशा अनेक साहित्यप्रकारात लेखन करणाऱ्या लोकप्रिय असमिया लेखिका. आसाममध्ये त्या मामोनी रायसोम गोस्वामी म्हणून…

विष्णू डे (Bishnu dey)

विष्णू डे : ( १८ जुलै १९०९ - ३ डिसेंबर १९८२ ). बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कला समीक्षक. विष्णू डे यांची बंगाली भाषेत एक नव्या पद्धतीची संगीतमय…

‘शहरयार’ अखलाक मोहम्मदखान (‘Shaharyar’ Akhalak Mohammadkhan )

'शहरयार' अखलाक मोहम्मदखान : (१६ जून १९३६-१३ फेब्रुवारी २०१२). भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उर्दू कवी. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला या गावी एका मुस्लीम राजपूत कुटुंबात जन्मलेले…

निर्मल वर्मा (Nirmal Warma)

वर्मा, निर्मल : (३ एप्रिल १९२९ - २५ ऑक्टोबर २००५). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध हिंदी लेखक. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध अशा विविध साहित्यप्रकारात लेखन करणारे एक असाधारण संवेदनशील लेखक म्हणून…

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य (Birendrakumar Bhattacharya)

भट्टाचार्य, बीरेंद्रकुमार : (१४ ऑक्टोबर १९२४ - ६ ऑगस्ट १९९७). साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध असमिया कादंबरीकार, सर्जनशील पत्रकार, प्रतिभासंपन्न कवी. त्यांचा जन्म आसाममधील सिबसागर जवळील एका चहाच्या बागेत,…

केदारनाथ सिंह (Kedarnath Sinh)

सिंह, केदारनाथ :  (१९ नोव्हेंबर १९३५). भारतीय साहित्यातील नामवंत हिंदी कवी. पत्रकार, कवी, काव्यसमीक्षक अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्याच्या चकिया गावी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक आणि…

सानिया (Sania)

सानिया : (१० नोव्हेंबर १९५२). सुनंदा कुळकर्णी-बलरामन. मराठी साहित्यातील आघाडीच्या कथा, कादंबरी लेखिका. त्यांच्या साहित्यात स्वत:प्रती सजग होत जाणार्‍या, विशेषत: उच्चवर्गातील स्त्रीजीवनाचे चित्रण येते. सानिया यांचा जन्म सांगली येथे झाला.…

श्रीलाल शुक्ल (Shrilal Sukla)

श्रीलाल शुक्ल : (३१ डिसेंबर १९२५-२८ ऑक्टोबर २०११). भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध हिंदी साहित्यिक. कथा, व्यंगकथा, कादंबरी, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारात श्रीलाल यांनी लेखन केले आहे. उत्तर…

सच्चिदानंद राउतराय (Sachidananda Routray)

सच्चिदानंद राउतराय :  (१३ मे १९१६-२१ ऑगस्ट २००४).भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध उडिया लेखक. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे सच्चिदानंद राउतराय हे ओडिया भाषेतील दुसरे साहित्यिक होत.ओडिया काव्‍य आणि समीक्षा या…

अनिल अवचट (Anil Awchat)

अवचट, अनिल : (जन्म.२६ ऑगस्ट १९४४).मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार. जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे. वडील ओतुर येथे वास्तव्य करीत असल्याने त्यांचे  आठवीपर्यंतचे शिक्षण ओतुरलाच झाले. आठ भावंडात…

केशव विष्णू कोठावळे (Keshav Vishnu Kothawale)

कोठावळे, केशव विष्णू : (२१ मे १९२३-५ मे १९८३) ललित आणि दीपावली सारख्या वाङ्मयीन गुणांनी समृद्ध असलेल्या मासिकाचे संचालक, संपादक, मातब्बर प्रकाशक. पुस्तक-विक्रेते, बहुश्रुत वाचक, लॉटरी, ग्रंथजत्रा, ग्रंथप्रदर्शन, मॅजेस्टिक गप्पा…

भीमराव गस्ती (Bhimrao Gasti)

गस्ती,भीमराव : ( १० मे १९५० - ८ ऑगस्ट २०१८ ).कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्र प्रदेशातील बेरड,रामोशी जमातीच्या विकासासाठी, वन्य जमाती,भटके विमुक्त,आदिवासी व समाजातील उपेक्षित देवदासींसाठी अथकपणे कार्य करणारे आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त, सेवाभावी कार्यकर्ते,…

शंकरन कुट्टी पोट्टेक्काट (Sankaran Kutty Pottekkatt)

शंकरन कुट्टी पोट्टेक्काट : (१४ मार्च १९१३ - ६ ऑगस्ट १९८२). श्री. शंकरनकुट्टी कुन्हीरमन पोट्टेक्काट. प्रसिद्ध मल्याळम् साहित्यिक.भारतातील साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. कथा,कादंबरी,कविता,प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकारात त्यांनी मल्याळम्…

बालमणी अम्मा ( Balmani Amma)

बालमणी अम्मा : (१९ जुलै १९०९ - २९ सप्टेंबर २००४).प्रसिद्ध मल्याळम् कवयित्री. मल्याळम् साहित्यात बालीमणी अम्मा या कवयित्रीला महत्त्वाचे स्थान आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध कवयित्री महादेवी वर्मा यांच्या समकालीन असलेल्या अम्मांनी…