ठाणाळे लेणी (Thanale Rock cut Caves)
रायगड जिल्ह्यातील बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. या लेणी ‘नाडसूर लेणी’ या नावानेही ओळखल्या जातात. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावाच्या हद्दीत असून ती येथून जवळही आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात संशोधक नाडसूरमार्गे…
रायगड जिल्ह्यातील बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. या लेणी ‘नाडसूर लेणी’ या नावानेही ओळखल्या जातात. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावाच्या हद्दीत असून ती येथून जवळही आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात संशोधक नाडसूरमार्गे…
जुन्नर परिसरातील लेण्याद्री व त्याच्या शेजारील टेकडीवरील प्रसिद्ध थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी-समूह. जुन्नरपासून ५ किमी. उत्तरेस कुकडी नदी ओलांडून या समूहास जाता येते. मध्ययुगीन काळात सध्याच्या गणेश लेणी-समूहातील लेणे क्र.…
जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. मध्ययुगात येथील लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती…
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध गिरिदुर्ग. तो कोल्हापूर जिल्ह्याच्या नैर्ऋत्येला भुदरगड तालुक्यात वसलेला आहे. हा किल्ला कोकणातील सिंधुदुर्ग व घाटमाथ्यावरील कोल्हापूर या जिल्ह्यांच्या हद्दीवर आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६७९ मी. असून…
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा वाई तालुक्यात वाई शहरापासून वायव्येस सु. २८ किमी. अंतरावर, तर पुण्याहून सु. ८० किमी. अंतरावर आहे. गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०२ मी. आहे. हा…
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला. हा जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर शहरापासून सु. १५ किमी. अंतरावरील पेठेची वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पर्वतगड म्हणूनही प्रसिद्ध. किल्ल्याची उंची पायथ्यापासून सु. ३०० मी.…
बीदर : (राजकीय इतिहास). कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील एक इतिहासप्रसिद्ध शहर व जिल्ह्याचे ठिकाण. हे हैदराबादपासून १५० किमी. तर मुंबईपासून ६०० किमी. अंतरावर आहे. बीदर एक प्राचीन शहर असून या…
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी. अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे. किल्ला अंकाई हे एक छोटे रेल्वे…
भारतीय ताम्रपाषाण युगातील एक महत्त्वाची संस्कृती. राजस्थानमधील बनास आणि भेडच नदीच्या काठी ही उदयास आली. याच नदीच्या काठी असणाऱ्या अहाड येथे ह्या संस्कृतीचे प्रथम उत्खनन झाले. त्यामुळे या संस्कृतीला अहाड…
मुखर्जी, जतीन : (६ डिसेंबर १८७९ – १० सप्टेंबर १९१५). प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगालमधील नडिया जिल्ह्यातील कुष्टिया (कुष्टिया सांप्रत बांगला देशातील एक शहर) येथील कायाग्राम या गावी एका…
उत्तराधिकार प्रमाणपत्र आणि वारस दाखला हे सामान्यतः समानार्थी शब्द वाटत असले, तरी कायद्याच्या परिभाषेत यांचा उद्देश, लागू होणारे कायदे आणि त्यापासून मिळणारे अधिकार हे मात्र भिन्न आहेत. याबाबतचे आणखी एक…
भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. ‘सदर अनुच्छेद सरकार व त्याच्या इतर संलग्न विभागांवर जबाबदारी निश्चित करते की,…
पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच मूलतत्त्वांना महाभूत असे म्हणतात. भूत या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘जे उत्पन्न झाले आहे’ ते तत्त्व होय. भौतिक सृष्टी या पाच मूळ तत्त्वांपासून…
विद्युत निर्मितीसाठी जल विद्युत, औष्णिक प्रकल्प, आण्विक प्रकल्प, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा इ. प्रामुख्याने योजले जातात. सौर ऊर्जा आणि काही प्रकारची पवन ऊर्जा केंद्रे वगळल्यास सर्व केंद्रांमध्ये संकालिक जनित्राचा (Synchronous…
योग म्हणजे चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध होय. ज्यावेळी चित्तातील सर्व वृत्ती शांत होतात व चित्त निर्विचार अवस्थेला प्राप्त होते, त्यावेळी कोणतेच ज्ञान होत नाही. म्हणून त्या अवस्थेला योगाच्या परिभाषेत असम्प्रज्ञात…