साहेबराव नांदवळकर (Sahebrao Nandwalkar)
नांदवळकर , साहेबराव : ( १ ऑक्टोबर १९३८ -२५ नोव्हेंबर २०११ )ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीतबारीचा तमाशा या दोन्ही लोककला प्रकारात प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील तमाशा कलावंत. काव्य रचणारा शाहीर,ते सादर…
नांदवळकर , साहेबराव : ( १ ऑक्टोबर १९३८ -२५ नोव्हेंबर २०११ )ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीतबारीचा तमाशा या दोन्ही लोककला प्रकारात प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील तमाशा कलावंत. काव्य रचणारा शाहीर,ते सादर…
मातंग समाजातील आरती. मातंग समाजात पोतराज होण्यासाठी देवीला सोडलेल्या मुलाचे बालपण आईवडिलांच्या घरीच व्यतीत होते. तो मुलगा मोठा झाला की, एखाद्या वृद्ध व जाणत्या पोतराजाचा त्याला गुरूमंत्र दिला जातो किंवा…
दृष्टबाधा : लोकसमजूत. लोकभ्रम आणि परंपरा यातून समाजजीवनात अनेक प्रकारच्या मानसिक धारणा उपजतात व त्यांचे अनुकरण केले जाते त्यालाच लोकभ्रम किंवा लोकसमजुती असे म्हणतात. अशीच एक सर्व परिचित आणि सर्वाना…
लोकसाहित्याचे शास्त्रोक्त मूल्यमापन करणारे अॅलेक्झँडर हगेत्री क्राप या लेखकाचे १९३० साली प्रकाशित झालेले पुस्तक. मॅक्स म्युलर, हार्टलंड यांनी दैवतकथा व परीकथा यांच्या शास्त्रीय स्वरूपाविषयी चर्चा केली होती. त्यानंतर लोकसाहित्याच्या अनेक…
एक काटेरी पानझडी वृक्ष. पांगारा या वृक्षाचा फॅबेसी कुलात समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असे आहे. एरिथ्रिना व्हॅरिगेटा या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मूळचा भारतीय असलेल्या…
रविदास : (जन्म इ. स. १७२७ -मृत्यू इ. स. १८०४). रविराम. रवि (साहेब). रविभाण संप्रदायाचे संतकवी. गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील आमोद तालुक्यातील तनछा गावात जन्म.वडिलांचे नाव मनछराम. आई इच्छाबाई. ज्ञाती…
भाण : (जन्म.१६९८- मृत्यू.१७५५). साहेब. गुजरात- सौराष्ट्र मधील रामकबीर संप्रदायाचे कवी. निवास चरोतर येथील कनखीलोड. ञाती लोहाणा. वडिलांचे नाव कल्याणजी,आईचे नाव अंबाबाई. षष्ठमदासाचे शिष्य. संप्रदायात त्यांना कबीराचा अवतार मानले जायचे.…
विश्वनाथ जानी : (इ. स. १६४२ मध्ये हयात) गुजरातमधील आख्यानकवी आणि पदकवी. ज्ञाती औदीच्य ब्राह्मण. पाटण अथवा पाटणच्या आसपास वास्तव्य असावे असे अभ्यासकांचे मत. त्यांच्या काव्यातील उत्कृष्ठ गोपीभाव आणि कृष्णप्रीती…
यशोविजय : (जन्म. १७ व्या शतकाच्या दुसऱ्या- तिसऱ्या दशक - मृत्यू इ. स. १६८७) गुजरातमधील तापगच्छचे जैन साधू. ज्ञाती वानिक. उत्तर गुजरातमधल्या पाटण जवळच्या कनोडु येथील रहिवासी.पूर्वाश्रमीचे नाव जसवंत. काशीत…
श्रीधर व्यास : (इ. स.१४ व्या शतकाचा उत्तरार्ध). गुजरातमधील ईडरच्या राव रणमलच्या आश्रयास असलेले ब्राह्मण कवी. ते संस्कृतचे चांगले जाणकार होते. रणमल-छंद या त्यांच्या कृतीच्या आरंभी आलेल्या आर्येत तैमूरलंगाच्या आक्रमणाचा…
पार्श्वभूमी : १९७१च्या भारत-पाक युद्धात पश्चिमी सीमेवर बसंतर नदीची लढाई सर्वांत महत्त्वाची आणि निर्णायक होती, जिच्यात पाकिस्तानच्या सैन्याचा दारुण पराभव झाला. १९७१च्या युद्धात भारतीय सैन्यदलांना दोन आघाड्यांवर लढणे अनिवार्य होते. पूर्व…
इन्द्रावती : (इ. स.१६१९ - इ. स.१६९५). गुजराती कवी. प्राणनाथ स्वामी, महामती, आणि महेराज या नावानेही ते ओळखले जातात. इन्द्रावती या नावाने ते काव्यरचना करतात. वडिलांचे नाव केशव ठक्कर, आईचे…
मांडण : (इ. स. १५१८ दरम्यान). गुजरातमधील ज्ञानमार्गी संतकवी. काव्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ते राजस्थानमधील शिरोही या ठिकाणचे. ज्ञाती बंधारा (साडी बांधणारे). वडिलांचे नाव हरि/हरिदास व आईचे नाव मेधू. कवीची…
वल्लभ मेवाडो : (जन्म.इ. स. १७०० ?. मृत्यु इ. स. १७५१). गरबा रचणारे कवी म्हणून महत्वाची ओळख. त्यांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित आधार मिळालेला नाही. अहमदाबादजवळ असलेल्या नवापुरचे हे भट्ट मेवाडा ब्राह्मण.…
पद्मनाभ : (इ. स. १४५६ मध्ये हयात). राजस्थानातील जालोरचा राजा अखेराज चौहाण यांच्या आश्रयास असलेले कवी. ते स्वत:ची पंडित आणि सुकवी अशी ओळख करून देत असत. ज्ञातीने विसलनगरा (विसनगरा) नागर.…